नमस्कार काका,
अगदी कळीचा विषय आहे हा.. आपण मांडलेले मुद्देही यथायोग्यच आहेत..
परंतु आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे जाणीवपूर्वक आत्ता प्रसिद्धी मिळालेला विषय आहे हा.. म्हणून परत मागच्या पानावर गेलाय..
१९९९ ला सुरु झालेले हे कांड २००३ मध्ये एका पत्रकाराने जगजाहीर केले.. पण सर्वांनी तेव्हा दुर्लक्ष केले.. आता वर येण्यामागे नक्की वेगळी कारणे आहेतच..
याचा अर्थ माध्यमेही मोठ्या प्रमाणावर दोषी आहेत यात..
http://www.thehindu.com/opinion/lead/article876702.ece?homepage=true&sms_ss=facebook&at_xt=4cd9e37d47149515,0
प्रतिक्रिया पण वाचा .. खासकरून राजेश Mathews यांची..
राजकारणी तर दोषीच पण एक दुसरी बाजू पण वाचायला मिळाली नुकतीच..
http://kedarsoman.wordpress.com/2010/11/10/who-is-more-corrupt-middle-class-indians-or-politicians/
कळावे,
सचिन