लीना
जन आंदोलन वगैरे सुरु करणे आपल्याला शक्य नाही याची मला जाणिव आहे. आता हेच पहा नां, गेले दोन दिवस इतकं काम होतं की मला ब्लॉग वर यायला पण झाले नाही, आणि कॉमेंट्सल उत्तरं पण देऊ शकलो नाही
आपल्या आयुष्यातल्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात- नोकरी व्यवसाय वगैरे… ब्लॉगिंग नाही. स्वतःच्या मनातलया भावना मनात ठेवून कुढत रहाण्यापेक्षा इथे लिहिल्याने मोकळं वाटतं हे नक्कीच.
या डिस्कशन मधुन एक चांगला मुद्दा समोर आला तो म्हणजे मतदान करणे कसे आवश्यक आहे.स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी पण हे सांगायला लागावे हे पाहिल्यावर मनात प्रश्न उभा रहातोच की आपण खरंच लायक आहोत का लोकशाहीसाठी?